साहित्य
-
२०२३ चा अर्थसंकल्प मोदी सरकारचं भवितव्य ठरवू शकतो का?
२०२३-२४ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच सादर केला. हा अर्थसंकल्प २०२४ च्या लोकसभा आणि २०२३ मधील विधानसभा…
आणखी वाचा -
कोंबडीची कत्तल न करता ही तुम्ही खाऊ शकता मास.. कसं? वाचा सविस्तर..
चिकन खाणं किंवा मासांहार करणं हे अनेकांच्या दृष्टीकोनातून पाप मानलं जातं. अनेकदा याला पशू हिसेंचं नावही दिलं जातं. मात्र,दुसरीकडे खवय्यांकडून…
आणखी वाचा -
माईंच्या माघारी अनाथाश्रमाचा गाडा चालतोय कसा?
४ जानेवारी २०२२ रोजी सिंधूताईंनी अनेक लेकरांना पोरकं करून या जगाचा निरोप घेतला.या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झालंय. स्वत:…
आणखी वाचा -
सावित्रीमाईंचं नेमकं शिक्षण काय झालेलं?
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय.प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वत:ला सिद्ध करत आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे.…
आणखी वाचा -
प्लॅशबॅक! २०२२ वर्षात घडलेल्या या गोष्टी तुमच्या कायम स्मरणात राहतील..
२०२२ हे वर्ष प्रत्येकासाठी आव्हानात्मक होतं.कारण,कोरोना परिस्थितीतून बाहेर पडत प्रत्येक जण या वर्षात स्वत:ला सावरत होता.अनेकांसमोर आर्थिक संकटं आ वासून…
आणखी वाचा -
गांधीजींनी पुकारलेल्या मीठाच्या सत्याग्रहात नवी मुंबई अग्रेसर होती,वाचा सविस्तर कहाणी
तीसाव्या दशकात देशभर स्वातंत्र भारतासाठी क्रांतीचे वारे वाहू लागले होते.याचं लोण ठाण्यानजदीगच्या बेलापूर पट्टीपर्यंत येवून पोहचलं होतं.ठिकठिकाणी देशभक्तांच्या फळ्या उभ्या…
आणखी वाचा -
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ही कविता लिहिणारे थोर क्रांतिकारक पंडित राम प्रसाद ‘बिस्मिल’, वाचा त्यांचा रंजक इतिहास
‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ ही कविता आपल्या सर्वांना ज्ञात आहे.मात्र,हि कविता लिहिणारे महान क्रांतिकारक पंडित राम…
आणखी वाचा -
मुंबई महानगरपालिकेची इमारत महात्मा फुलेंच्या कंपनीने उभारलेय,वाचा फुलेंच्या कंपनीची गोष्ट
काही जणं आपलं सोप आणि सोईस्कर आयुष्य समाजासाठी उगीच किचकट करून जगत असतात.यामागे त्यांना त्यांच्या जगण्याचा उदेश उमगलेला असतो.आपण जन्माला…
आणखी वाचा -
वसंतदादांनी ठरवलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली
नवी मुंबईच्या निर्मितीची गोष्ट स्वातंत्र भारताच्या स्थापनेनंतर जवळपास सत्तरच्या दशकात मुंबईवर हजारोंच्या संख्येने आदळणारे लोंढे थोपवण्यासाठी तत्कालिन राज्य सरकार मुंबईच्या…
आणखी वाचा -
बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेतील ते शेवटचे क्षण… वाचा सविस्तर
आपलं संपुर्ण आयुष्य ज्यांनी शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी खर्ची घालवलं,शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणत ज्यांनी वंचितांचं संघटन…
आणखी वाचा